थोडी मदत
सोबत चालत असताना सूरजला समजले की त्या मुलाचे नाव पुरब आहे आणि हे देखील समजले की त्या दोघांच्या ही आवडी आणि छंद समान आहेत. सूरजला हेही समजले की पुरब अनाथ आहे आणि त्याच्या मैत्रिणीने दुसर्या एका मुलाशी नुकतेच लग्न केले. पण त्याच्या लक्षात आले की काहीतरी आहे जे पुराब लपवण्याचा प्रयत्न करीत आहे.
या दिवशी, पूरब सूरजला विचारतो की आपण पहिल्यांदा भेटलो तो दिवस आठवतो का आणि त्या दिवशी तो इतके सामान का घेऊन जात होता. सूरज होकारार्थी मान हलवतो आणि विचारतो की आज हे महत्वाचे का आहे?
तो पुढे सांगतो कि त्याने त्या दिवशी आपले दुकान, घर साफ केले आणि आईच्या झोपेच्या गोळ्या घेऊन निघाला.. तो कड्यावरून उडी मारुन आपले आयुष्य संपवणार होता. परंतु तो चुकून सूरजला भेटला, त्याच्यासोबत त्याने चांगला वेळ घालवला, हसला आणि छंद, आवडी विषयी गप्पा मारल्या. पूरब सांगतो की जर त्या दिवशी त्याने स्वत: ला ठार मारले असते तर त्याने हे सुंदर क्षण गमावले असते. सूरजला म्हणतो की तू फक्त ते ओझे उचलले नाही परंतु निराशेतुन बाहेर आणलेस, माझा जीव वाचविला.
Source Credit: Internet

